| महत्त्व ओजाचे-वीर्याचे Posted: 20 Oct 2011 05:10 PM PDT  रोगप्रतिकारशक्ती, उत्तम आरोग्य, तेजस्वी व्यक्तिमत्त्व, उत्कृष्ट कार्यक्षमता या सर्व गोष्टी ओजावर अवलंबून असतात. ओज हे सातही धातूंचे साररूप असल्याने धातूंचे पोषण व्यवस्थित होणे आवश्यक असते. मनाची प्रसन्नता ओजाचे पोषण करत असते. मन प्रसन्न ठेवणे म्हणजे मनाला हवे तसे वागणे नाही, तर समाधानी वृत्ती, संतुष्टता व मनाला खऱ्या अर्थाने तृप्ती देणाऱ्या गोष्टींचे आचरण करण्याने ओजाचे पोषण होऊ शकते. आतल्या अग्नीच्या साहाय्याने शरीर तेजस्वी केले आणि रसायनांच्या मदतीने वीर्यसंवर्धन, ओजपोषण केले तर निरामय दीर्घायुष्याचा लाभ होऊन जीवनोत्सव साजरा करता येईल. प्रकाशाची, तेजाची ओढ सर्वांनाच असते. चैतन्य, पावित्र्य या गोष्टी प्रकाशाची कास धरून असतात. याउलट अंधार हा नकारात्मकतेचे, अशुद्धतेचे प्रतीक असतो. आरोग्याच्या बाबतीतही सतेजता फार महत्त्वाची असते. डोळ्यांचा आकार कितीही सुंदर असला तरी त्यांच्यातील चमक ही अधिक आकर्षक असते त्वचेचा रंग गोरा असला तरी सतेजतेशिवाय पांढराफटक वाटतो. अगदी नखे-केस-दातांसारख्या अधिक जडत्व असणाऱ्या घटकांनाही चमक असल्याशिवाय शोभा येत नाही.  
|
| महत्त्व ओजाचे-वीर्याचे Posted: 20 Oct 2011 05:10 PM PDT  रोगप्रतिकारशक्ती, उत्तम आरोग्य, तेजस्वी व्यक्तिमत्त्व, उत्कृष्ट कार्यक्षमता या सर्व गोष्टी ओजावर अवलंबून असतात. ओज हे सातही धातूंचे साररूप असल्याने धातूंचे पोषण व्यवस्थित होणे आवश्यक असते. मनाची प्रसन्नता ओजाचे पोषण करत असते. मन प्रसन्न ठेवणे म्हणजे मनाला हवे तसे वागणे नाही, तर समाधानी वृत्ती, संतुष्टता व मनाला खऱ्या अर्थाने तृप्ती देणाऱ्या गोष्टींचे आचरण करण्याने ओजाचे पोषण होऊ शकते. आतल्या अग्नीच्या साहाय्याने शरीर तेजस्वी केले आणि रसायनांच्या मदतीने वीर्यसंवर्धन, ओजपोषण केले तर निरामय दीर्घायुष्याचा लाभ होऊन जीवनोत्सव साजरा करता येईल. प्रकाशाची, तेजाची ओढ सर्वांनाच असते. चैतन्य, पावित्र्य या गोष्टी प्रकाशाची कास धरून असतात. याउलट अंधार हा नकारात्मकतेचे, अशुद्धतेचे प्रतीक असतो. आरोग्याच्या बाबतीतही सतेजता फार महत्त्वाची असते. डोळ्यांचा आकार कितीही सुंदर असला तरी त्यांच्यातील चमक ही अधिक आकर्षक असते त्वचेचा रंग गोरा असला तरी सतेजतेशिवाय पांढराफटक वाटतो. अगदी नखे-केस-दातांसारख्या अधिक जडत्व असणाऱ्या घटकांनाही चमक असल्याशिवाय शोभा येत नाही.  
|
| महत्त्व ओजाचे-वीर्याचे Posted: 20 Oct 2011 05:10 PM PDT  रोगप्रतिकारशक्ती, उत्तम आरोग्य, तेजस्वी व्यक्तिमत्त्व, उत्कृष्ट कार्यक्षमता या सर्व गोष्टी ओजावर अवलंबून असतात. ओज हे सातही धातूंचे साररूप असल्याने धातूंचे पोषण व्यवस्थित होणे आवश्यक असते. मनाची प्रसन्नता ओजाचे पोषण करत असते. मन प्रसन्न ठेवणे म्हणजे मनाला हवे तसे वागणे नाही, तर समाधानी वृत्ती, संतुष्टता व मनाला खऱ्या अर्थाने तृप्ती देणाऱ्या गोष्टींचे आचरण करण्याने ओजाचे पोषण होऊ शकते. आतल्या अग्नीच्या साहाय्याने शरीर तेजस्वी केले आणि रसायनांच्या मदतीने वीर्यसंवर्धन, ओजपोषण केले तर निरामय दीर्घायुष्याचा लाभ होऊन जीवनोत्सव साजरा करता येईल. प्रकाशाची, तेजाची ओढ सर्वांनाच असते. चैतन्य, पावित्र्य या गोष्टी प्रकाशाची कास धरून असतात. याउलट अंधार हा नकारात्मकतेचे, अशुद्धतेचे प्रतीक असतो. आरोग्याच्या बाबतीतही सतेजता फार महत्त्वाची असते. डोळ्यांचा आकार कितीही सुंदर असला तरी त्यांच्यातील चमक ही अधिक आकर्षक असते त्वचेचा रंग गोरा असला तरी सतेजतेशिवाय पांढराफटक वाटतो. अगदी नखे-केस-दातांसारख्या अधिक जडत्व असणाऱ्या घटकांनाही चमक असल्याशिवाय शोभा येत नाही.  
|
| महत्त्व ओजाचे-वीर्याचे Posted: 20 Oct 2011 05:10 PM PDT  रोगप्रतिकारशक्ती, उत्तम आरोग्य, तेजस्वी व्यक्तिमत्त्व, उत्कृष्ट कार्यक्षमता या सर्व गोष्टी ओजावर अवलंबून असतात. ओज हे सातही धातूंचे साररूप असल्याने धातूंचे पोषण व्यवस्थित होणे आवश्यक असते. मनाची प्रसन्नता ओजाचे पोषण करत असते. मन प्रसन्न ठेवणे म्हणजे मनाला हवे तसे वागणे नाही, तर समाधानी वृत्ती, संतुष्टता व मनाला खऱ्या अर्थाने तृप्ती देणाऱ्या गोष्टींचे आचरण करण्याने ओजाचे पोषण होऊ शकते. आतल्या अग्नीच्या साहाय्याने शरीर तेजस्वी केले आणि रसायनांच्या मदतीने वीर्यसंवर्धन, ओजपोषण केले तर निरामय दीर्घायुष्याचा लाभ होऊन जीवनोत्सव साजरा करता येईल. प्रकाशाची, तेजाची ओढ सर्वांनाच असते. चैतन्य, पावित्र्य या गोष्टी प्रकाशाची कास धरून असतात. याउलट अंधार हा नकारात्मकतेचे, अशुद्धतेचे प्रतीक असतो. आरोग्याच्या बाबतीतही सतेजता फार महत्त्वाची असते. डोळ्यांचा आकार कितीही सुंदर असला तरी त्यांच्यातील चमक ही अधिक आकर्षक असते त्वचेचा रंग गोरा असला तरी सतेजतेशिवाय पांढराफटक वाटतो. अगदी नखे-केस-दातांसारख्या अधिक जडत्व असणाऱ्या घटकांनाही चमक असल्याशिवाय शोभा येत नाही.  
|
| आरोग्यप्रकाश Posted: 20 Oct 2011 04:55 PM PDT  घरात श्री गजाननाचे आगमन होणार म्हणून गणपती उत्सवाच्या वेळी साधारणतः संपूर्ण घर साफ करून घेऊन रंगरंगोटीही केली जाते. ज्यांच्या घरात नवरात्र बसते ते नवरात्रापूर्वी घराचा कानाकोपरा रंगवून घेतात, घर सजवतात. हे दोन्ही धार्मिकतेत मोडणारे उत्सव सोडले तरी दीपावलीचा उत्सव सर्व जातिधर्माचे लोक साजरा करतात. या उत्सवाच्या निमित्ताने घराला डागडुजी, रंगरंगोटी करतात, घरात एखादी नवीन वस्तू घेतली जाते, घर सजविले जाते. घर उठून दिसावे, डोळ्यांत भरावे म्हणून घराच्या बाहेरच्या बाजूला आकाशकंदील टांगले जातात, घराला रोषणाई केली जाते. अगदीच काही नाही तरी घराबाहेर चार - सहा पणत्या तरी पेटवून ठेवल्या जातात. जीवन हा एक उत्सव आहे असे लक्षात घेतले, तर ज्या वेळी प्राणशक्ती विकसित होऊन टाळूच्या जागी ब्रह्मरंध्रामध्ये प्रकाशते, तो जीवनाचा महोत्सव म्हणायचा. दीपावली साजरी करण्यासाठी जशी घराची रंगरंगोटी, आरास केली जाते तसे हा महोत्सव साजरा करताना शरीराकडे लक्ष का दिले जात नाही? शरद ऋतूत पित्त वाढणे प्रकृतीचा नियम आहे. वाढलेले पित्त शरीरातून बाहेर काढण्यासाठी, पोट साफ करण्यासाठी विरेचनासारखी योजना आयुर्वेदाने केली आहे.  
|
| आरोग्यप्रकाश Posted: 20 Oct 2011 04:55 PM PDT  घरात श्री गजाननाचे आगमन होणार म्हणून गणपती उत्सवाच्या वेळी साधारणतः संपूर्ण घर साफ करून घेऊन रंगरंगोटीही केली जाते. ज्यांच्या घरात नवरात्र बसते ते नवरात्रापूर्वी घराचा कानाकोपरा रंगवून घेतात, घर सजवतात. हे दोन्ही धार्मिकतेत मोडणारे उत्सव सोडले तरी दीपावलीचा उत्सव सर्व जातिधर्माचे लोक साजरा करतात. या उत्सवाच्या निमित्ताने घराला डागडुजी, रंगरंगोटी करतात, घरात एखादी नवीन वस्तू घेतली जाते, घर सजविले जाते. घर उठून दिसावे, डोळ्यांत भरावे म्हणून घराच्या बाहेरच्या बाजूला आकाशकंदील टांगले जातात, घराला रोषणाई केली जाते. अगदीच काही नाही तरी घराबाहेर चार - सहा पणत्या तरी पेटवून ठेवल्या जातात. जीवन हा एक उत्सव आहे असे लक्षात घेतले, तर ज्या वेळी प्राणशक्ती विकसित होऊन टाळूच्या जागी ब्रह्मरंध्रामध्ये प्रकाशते, तो जीवनाचा महोत्सव म्हणायचा. दीपावली साजरी करण्यासाठी जशी घराची रंगरंगोटी, आरास केली जाते तसे हा महोत्सव साजरा करताना शरीराकडे लक्ष का दिले जात नाही? शरद ऋतूत पित्त वाढणे प्रकृतीचा नियम आहे. वाढलेले पित्त शरीरातून बाहेर काढण्यासाठी, पोट साफ करण्यासाठी विरेचनासारखी योजना आयुर्वेदाने केली आहे.  
|
| दिवाळीतील मिठाई खाताना... Posted: 20 Oct 2011 04:40 PM PDT  दिवाळी म्हणजे दिव्यांचा, प्रकाशाचा, आनंदाचा उत्सव. दिवाळी आपल्या आयुष्यात वैभव आणते. भारतात दिवाळी तसेच इतर सणांनाही गोडधोड जेवण, मिठाई व पक्वान्न बनवण्याची व सेवन करण्याची परंपरा आहे. आनंदाच्या भरात चार घास जास्त खाल्ले जातात आणि मग त्याचाच त्रास होतो. या वेळी दिवाळीचा व त्या निमित्ताने गोडाधोडाचा, मिठायांचा आस्वाद घेताना चरबीयुक्त पदार्थ टाळणे गरजेचे आहे. कारण दिवाळीचे चार दिवस नातेवाईक व मित्रमंडळी यांच्यासोबत फटाके वाजवणे, एकत्र बसून फराळ, मिठाई व पक्वान्नांचा आस्वाद घेणे, यात निघून जातात. पण चार दिवसांनंतर जेव्हा आपण आपल्या नेहमीच्या आहारावर म्हणजे डाळ, भात, भाजी, चपाती यावर येतो, तेव्हा आपल्या लक्षात येते, की आपले वजन वाढले आहे. काही टिप्स - - मिठाई ही नेहमी नामांकित दुकानातूनच विकत घ्यावी. घरातच फराळ व मिठाई बनवली तर अति उत्तम. - मिठाई घेताना ती ताजी व शुद्ध असल्याची खात्री करावी. - मधुमेहाच्या रुग्णांनी त्यांच्यासाठी असणाऱ्या खास मिठायांचेच सेवन करावे. - सुका मेवा व चॉकलेट्स यांचा वापर करून केलेल्या मिठायांचे सेवन कमी करावे. - सरबतांचा वापर कमी केल्याने साखर व कॅलरीज यावर नियंत्रण ठेवता येते.  
|
| आरोग्य सुभाषित Posted: 20 Oct 2011 04:40 PM PDT शास्त्रानुसारिणी चर्या चित्तज्ञाः पार्श्ववर्तिनः। बुद्धिरस्खलिताऽर्थेषु परिपूर्ण रसायनम् ।। प्रकृती व ऋतुमानानुसार आहार-विहार म्हणजे शास्त्राचरण, प्रेम करण्यासाठी व मिळविण्यासाठी मित्रमंडळी, इंद्रियांचे चांगले आरोग्य- ज्यामुळे बुद्धी सारासार विवेक करू शकेल. या गोष्टी म्हणजेच पूर्ण रसायन- जे देते आरोग्य तनाचे व मनाचे! संकलन - डॉ. सौ. वीणा तांबे  
|
| वातव्याधीचे निदान Posted: 20 Oct 2011 04:40 PM PDT  संपूर्ण शरीराला व्यापून असणारा वातदोष शरीरातील प्रत्येक हालचालीचा प्रेरक असतो. वातदोष बिघडला तर शरीरात निरनिराळ्या ठिकाणी निरनिराळी लक्षणे उत्पन्न करू शकतो. वातदोष शरीरातील प्रत्येक हालचालीचा प्रेरक असतो. अर्थातच, संपूर्ण शरीराला तो व्यापून असतो. जोपर्यंत तो संतुलित असतो, तोपर्यंत आपली कामे व्यवस्थित करत असतो. मात्र, वातदोष बिघडला तर शरीरात निरनिराळ्या ठिकाणी निरनिराळी लक्षणे उत्पन्न करू शकतो. उदा. कोठ्यामध्ये वात बिघडला तर त्यामुळे पुढील त्रास होतात - - मल-मूत्रप्रवृत्ती होत नाही. - हृदयरोग होतो. - पोटात वाताचा गोळा अनुभूत होतो. - बरगड्या दुखतात. - मूळव्याधीचा त्रास होतो. संपूर्ण शरीरात वात प्रकुपित झाला तर, त्यामुळे.... - शरीरात कुठेही फडफडल्यासारखे, स्फुरण पावल्यासारखे अनुभूत होते. - संपूर्ण शरीरातील हाडे असह्य दुखतात. - सर्व सांधे दुखतात. गुदभागी वात बिघडला, तर..... - मलमूत्रप्रवृत्ती अजिबात होत नाही किंवा व्यवस्थित होत नाही. - पोटात दुखते, गॅसेस होतात. - पाय, मांड्या, कंबर, पाठ या ठिकाणी वेदना होतात. - हे अवयव सुकतात, बारीक होतात. - मूतखड्याचा त्रास होतो.  
|